K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 30 April 2021

स्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम

        स्टिव्ह जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःलो वाहून घेतले होते. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. आज आपण स्टिव्ह जॉब्स याचे काही सिक्रेट नियम पाहणार आहोत. जे नियम वापरून स्टिव्ह जॉब्स घडला. तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे नियम खूप कामी येतील.


1) तेच करा जे तुम्हाला करायला आवडते. (Do what you love to do.)


स्टिव्ह जॉब्स म्हणतो


"Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do."


मित्रांनो तुम्ही आज कुठले ही क्षेत्र घ्या, वरवर पाहता ते खूप सोप्पे वाटते. पण जसे जसे तुम्ही त्यात डीप मध्ये जाता तेंव्हा तुम्हाला कळते की त्या


कामात खूप अडचणी आहेत. त्यात देखील खूप कौशल्य लागतात. अश्या वेळी जर तुम्हाला तुमच्या कामाचा प्रती उत्कटता नसेल, प्रेम नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी ना तोंड देऊच शकणार नाही. म्हणूनच अडचणी च्या वेळी तुमचं त्या कामाच्या प्रति किती आवड आहे हेच ठरवते की तुम्ही त्या क्षेत्रात रहाणार कि नाही. थोडक्यात जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल तर तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.


2) वेगळे विचार करा ( think different)


Better Be a pirate than to join navy. Be different बराच वेळा आपण ते करतो जे सर्व लोक करत आहेत. आपण मळलेल्या वाटांवरच चालणे जास्ती पसंद करतो. कारण नव्या वेगळ्या वाट शोधणे आणि त्या वर चालणे आपल्याला असुरक्षित वाटते किंवा आपण भितो नवीण वाटेवर चालायला.


एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जर ते मिळवायचे असेल जे कोणी आज पर्यंत मिळवले नसेल तर तुम्हाला हि ते करावं लागेल जे आज पर्यंत कोणी कधी केली नसेल. ईतर लोकांनी जे केलं, जी वाट शोधली त्याच वाटेवर तुम्ही गेलात तर तुम्ही देखील तिकडेच जाल जिकडे ते गेले. त्यात नाविन्य ते काय म्हणून


Be Different, think different.


स्टिव्ह जॉब्स कॉम्प्युटर बनवायचा, मोबाईल इत्यादी अनेक गोष्टी तो हयातीत असताना अप्पल ने बनवले. या सर्व गोष्टी काय नवीन होत्या?


अजिबात नाही, पण आपण बघतो अप्पल आणि बाकी कंपनीन मधील फरक. येथे वेगळा विचार म्हणजे नाविनच काही तरी केले पाहिजे असा होत नाही तर सगळे जे करतात त्याचा पेक्षा आपण वेगळे करायला पाहिजे. लक्षात ठेवा "विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात."


3) पहिले पाऊल टाका (first step is hardest one, just take it)


एक व्यक्ती ने त्याचा देशाचे संपूर्ण भ्रमण केले होते ते देखील सायकल चालवत. या त्याचा पराक्रमा नंतर पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली. त्या मुलाखती मध्ये त्यांनी त्या व्यक्तीला विचारले की तुम्हाला या प्रवासात सर्वात जास्ती कोणती गोष्ट अवघड वाटली. त्या वर त्या व्यक्तीचे उत्तर होते की घरचा उंबरटा ओलांडणे सर्वात आवघड वाटले. एखाद्या कामाची सुरुवात करणे हेच सर्वात महत्त्वाचे आणि अवघड काम असते.

या वर स्टिव्ह म्हणतो.

Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition. पहिले पाऊल टाकणे हेच कधी कधी सर्वात अवघड काम बनते, तेव्हा ते पाऊल टाका आणि अंतर्मनचे ऐका, ध्येर्य बाळगा. जेव्हा तुम्ही पहिले पाऊल टाकता तेंव्हा तुम्हांला दुसरे पाऊल कुठे टाकायचे हे तुम्हांला लक्षात येईल.


4) सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा (start small, think big)


स्टिव्ह जॉब्स आणि त्याचा मित्र स्टिव्ह वॉझनिएक या दोघांनी अप्पल कंपनी ची स्थापना एका ग्यारेज मध्ये केली होती. त्यां दोघांना त्यांचा पहिला कॉम्प्युटर 'अप्पल-1' बनवण्या साठी 1000 डॉलर्स ची गरज होती. ती त्या दोघांनी त्यांचा आवडत्या गोष्टी विकून मिळवल्या होत्या. आज तुम्हाला सांगायची गरज नाही की अप्पल कंपनी कुठे बाकी कंपनी च्या •तुलनेत म्हणून स्टिव्ह म्हणतो


Don't worry about too many things at once, just concentrate on one thing, start small, think big एका वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा.


5) नेहमी शिकत राहा (Learn continually.)


मित्रांनो तुम्हाला वॉरेन बफे तर माहिती असतीलच, त्यांना शेर मार्केट मध्ये गुरूंचे गुरु मानले जाते. ते दिवसात 600 ते 1000 पेज वाचन करतात. ते जवळपास त्यांचा 80% दिवसाचा वेळ हे वाचनात घालवतात. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा यादीत 2 किंवा 3 सातत्याने येतात. अश्या माणसाला देखील नाविन शिकण्याची आवश्यकता वाटते. तर तुम्हाला आणि मला आणखी किती शिकायचे आहे विचार करा.


यासाठी स्टिव्ह जॉब्स देखील म्हणतो Learn continually. There's always one more things to Learn.


निरंतर शिकत राहा. कितीही शिकले तरी आणखी एखादी गोष्ट शिकण्या साठी नक्की असते. जगातील सर्व यशस्वी लोकांना घ्या. ते त्यांचा वेळ हे नाविन काही तरी शिकण्यात ते जास्ती खर्च करत असतात.


6 ) फक्त पैशांसाठी करू (Don't do it for money )


हा नियम माझा खूप आवडीचा नियम आहे. कुठलीही गोष्ट फक्त पैसे कमावणे एवढंच उद्दिष्ट समोर ठेवून बनवण्यात अली असेल, ती गोष्ट फार काळ टिकू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमचे ध्येय ठेवताना फक्त पैसे कमावणे एवढेच नका ठेवू. या गोष्टीला प्रमाण म्हणून तुम्ही कोणती ही मोठी कंपनी घ्या त्या कंपनी चे ध्येय हे पैसे कमावण्याचा वर आहे. या साठी अप्पल कंपणीचेच ऊदाहरण घ्या. अप्पल मध्ये बनवले गेलेले सर्व प्रॉडक्ट्स नी जगात क्रांती आणली. जसे अप्पल कॉम्प्युटर पर्सनल कॉम्प्युटर विश्वात क्रांती आणली आणि iphone आले आणि मोबाईल विश्वात क्रांती अली. इत्यादी.


या साठी स्टिव्ह जॉब्स म्हणतो..


Don't do it for the money. Choose a job you love., And you will never have to work a day in your life.


म्हणजेच पैसा साठी काम नका करू. फक्त आवडीचे काम शोधा आणि तुम्हाला आयुष्यात कधी काम करायची गरज पडणार नाही. स्टिव्ह जॉब्स 25 वर्षाचा होता तेंव्हा त्याचा कडे 100 मिलीयन डॉलर्स एवढी संपत्ती होती. पण त्याने कुठलीही गोष्ट फक्त पैसे कमवण्या साठी केलं नव्हतं, त्याला आपल्या अविष्काराणी जग बदलायचं होत.


7) भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका (Don't let the noise of other's opinion drown out your own inner voice.)


जगात सर्वात मोठी गोष्ट जी माणसाला यशा पासून दूर ठेवते ती म्हणजे लोक काय म्हणतील. आपण बऱ्याच वेळा एखादे काम, लोक काय म्हणतील हाच विचार करून करत नाही. लोक आपल्या प्रति काय विचार करतात हे तुम्हाला विचार करायची काहीच गरज नसते. लोकांचा या भाऊ गर्दीत तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज हरवू नका देऊ. नेहमी मनातले करा, ज्यात तुमची आवड असेल ते करा. अगदी मन मोकळे बिंदास कोणाची तमा न बाळगता आणि लोकांन साठी हे हिंदी गाणे म्हणा 'कुछ तो लोग कहेंगे! लोगोका काम हे केहना'.


8) दुसऱ्याचं आयुष्य नका जगू (Don't live someone else's life)


प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, युनिक आहे. प्रत्येकांचा चेहरा वेगळा आहे, रंग वेगळा आहे, आवाज वेगळा आहे. प्रत्येक मनुष्य वेगळा आणि युनिक आहे. मग प्रत्येकला आपले स्वतंत्र विचार असू नये म्हणून स्वतः विचार करा. थोडा वेळ स्वतः सोबत ही व्यतित करा. जाणून घ्या तुमच्या मधील


स्टिव्ह जॉब्स ला. स्टिव्ह म्हणतो.


Your time is limited so don't west it leaving someone else's life.


तुमचा वेळ हा खूप मर्यादित आहे, त्याला दुसऱ्याचा आयुष्या साठी नका खर्च करू. स्वतः साठी खर्च करा. तुमच्या जहाँजाचे तुम्हीच कॅप्टन बना. तुमच्या आयुष्याचं डिजाईन स्वतः तयार करा. तुम्हाला असे करण्या साठी दुसरी संधी अजिबात नाही मिळणार म्हणून एक तरी आता करा किंवा नंतर पश्चाताप करा. निवड तुमची आहे.


9) अनुकरण नका नेतृत्व करा ( innovation distinguishes between a leader and a follow.)


समाजात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे लीडर आणि दुसरे त्यांचे फॉलोअर्स (अनुयायी). लीडरने जे केलं किंवा जे करायला सांगितलं ते करतात ते अनुयायी आणि जे नवीन गोष्टी करतात ते लीडर. जर तुम्ही कोणाचे अनुकरण करत असाल तर तुम्ही देखील एक अनुयायी आहात. म्हणून स्टिव्ह म्हणतो लिडर आणि अनुयायी यात नाविन्य एवढंच फरक असतो. कामात नाविन्य आणले तर तुम्ही लीडर बाकी सर्व तुमचे फॉलोअर्स बनतील. मग आज पासून अनुकरण सोडून नाविन्य शोधायला लागा.


(10) stay hungry, Stay foolish


स्टिव्ह जॉब्स यांचा खूप च गाजलेला हा विचार आहे. Stay hungry stay foolish 'स्टे हंग्री स्टे फुलीश' म्हणजे कधीच संतुष्ट नका होऊ खास करून


शिकण्याचा बाबतीत आणि पूर्ण पाणे मूर्ख बना, जे गोष्ट लोक अशक्य असे ठेवतात ती गोष्ट शक्य करण्याची धडपड करणारा मूर्ख बना. असे स्टिव्ह जॉब्स म्हणतो. म्हणून मित्रानो माझा एक शेवटचा सल्ला STAY HUNGRY STAY FOOLISH

राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माधमिक शाळांच्या सन २०२२-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयांबाबत.


शासनाचा निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुटटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुटटयांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुटटयाबाबत खालील सूचना आपण जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना दयाव्यात.


१) शनिवार दि. १ मे, २०२१ पासून उन्हाळी सुटटी लागू करण्याबाबत सूचना द्याव्यात. सदर सुटटीचा कालावधी दि. १३ जून २०२१ पर्यंत ग्राहय धरण्यात यावा. व पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात. शासन निर्णय क्र. संप्रप २००६ / (१३७/०६) प्राशि-५ दि. २२ जून २००७ नुसार जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुटटीनंतर सोमवार दि. २८ जून, २०२१ रोजी शाळा सुरू होतील.


२) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.


३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.


४) सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालीका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सबब सन २०२१ २२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थती विचारात घेवून शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील.

       उपरोक्त सूचनांनुसार कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. 


          (द. गो. जगताप) 

          शिक्षण संचालक, 

माध्यमिक व उच्च माध्यमिक म.रा. पुणे १.


शासनाचा निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.



 ग्रामविकास व राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 


        महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. १९०९ मध्ये वैशाख शुद्ध सप्तमीला तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात हिरीरिने सहभागी झाले. त्यांच्या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांनी सन १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराजांनी सुमारे ५० ग्रंथांची निर्मिती केली असून, त्यांचे अप्रकाशित वाङ्मयही बरेच आहे. जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...


या झोपडीत माझ्या - 


संत तुकडोजी महाराज – 


मूळ नाव :- माणिक बंडोजी इंगळे


जन्म :- एप्रिल २७, १९०९ यावली, जि. अमरावती


निर्वाण :- ऑक्टोबर ३१, १९६८


गुरू :- आडकोजी महाराज


भाषा :- मराठी, हिंदी:साहित्यरचना


ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली


कार्य :- अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन


वडील :– बंडोजी


आई :- मंजुळाबाई


        राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु  श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निधून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.


इ.सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली.दि. २३ फेब्रुवारी १९३५ शनिवार रोजी सालबर्डी येथील अज्ञांत आले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. २८ ऑगष्ट१९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेंबर मध्ये सुटका झाली. १९४३ मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला.५ एप्रिल १९४३ सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली.हरीजनां साठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा ।  भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।”

        ते आडकोजी महाराजांचे शिष्य होते. तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्ते बांधण्यासह सामाजिक सुधारणांमध्ये सहभागी होते. त्यांनी “ग्रामगीता” लिहिली ज्यामध्ये गाव विकासाच्या साधनांचे वर्णन केले गेले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलन व जातिभेदाच्या निर्मुलनासाठी आपल्या भजनांचा आणि कीर्तनाचा वापर केला.


        स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामीण पुनर्रचनावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले आणि एकात्मिक ग्रामीण विकासासाठी अनेक कार्यक्रम विकसित केले. त्यांचे कार्य इतके प्रभावी होते की, त्यावेळी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी बहाल केली.


संत तुकडोजी महाराज

संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचाव?’ हे त्यांच्या ‘ग्रामगीते’च्या चाळिसाव्या अध्यायात सांगितलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ‘ग्रंथाध्ययन.’

राष्ट्र संत तुकडोजी महाराज -

        ऋषीमुनींनी लोकांच्या उद्धाराचा मार्ग दाखविणारे ग्रंथ लिहिले. पण ते संस्कृत भाषेत असल्यानं सामान्य माणसांच्या भाषेत-लोकभाषेत-हे ज्ञान सांगणं आवश्यक होतं. ते कार्य संतकवींनी केलं. अशाप्रकारे मराठी भाषेत कवी परंपरा निर्माण झाली. त्यांना सा-या समाजाला चांगलं वळण आवश्यक होतं.


स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनीही आपल्या ग्रंथातून ज्ञानाचं प्रतिपादन करून समाजावर सुसंस्कार केले, पण या सर्व ग्रंथातून नेमकं घ्यायचं काय? हजारो ग्रंथ वाचले खरे, पण त्यांतून जे मिळवायचं तेच मिळालं नाही, तर त्याचा काही उपयोग आहे काय? त्याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात.


भाविक जनांसि लावावया वळण। 

आकळावया सकळ ज्ञान।

संत-महंत उपकार ऋण । 

       केवळ तार्किक आणि पांडित्यपूर्ण ग्रंथाचा सामान्य माणसांना काय उपयोग? जे ग्रंथ आपल्या कल्याणासाठी नि उन्नतीसाठी काही सांगत असतील, ते अवश्य वाचावेत. त्यात आपण काय करावं नि काय करू नये, याचं मार्गदर्शन आपल्याला निश्चित मिळेल.


जे ग्रंथ कर्मठपणावर भर देत असतील ते वाचू नयेत. कारण कर्मठपणा हा निकोप जीवनाला बाधक ठरतो. ज्या ग्रंथात चांगले चांगले आदर्श सांगितले असतील ते वाचल्यास आपल्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे आपल्या जीवनाची जडणघडणही चांगली होईल. आपण केवळ पढीक पांडित्य सांगणारे ग्रंथ वाचले, तर आपणच आपला घात करून घेऊ.


सामान्य माणसानं चांगलं जीवन कसं जगावं, याचं प्रतिपादन ज्या ग्रंथात केलं आहे, ते वाचावेत. फार विद्वज्जड, तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारे ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त असले, तरी सामान्य माणसांसाठी त्यांचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्या प्रकारचं जीवन जगतो, त्यासाठी उपयुक्त असे ग्रंथच वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो, त्याचं मर्म आपल्याला कळायला हवं. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मन:शांतीही मिळते. योग्य वाचन केल्यानं असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठीच नसतं, तर सध्याचं जीवन जगण्यासाठीही आवश्यक असतं.

कार्य

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.


अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजनम्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.


खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.


सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.


तुकडोजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ :-

ग्रामगीता

सार्थ आनंदमृत

सार्थ आत्म्प्रभाव

गीताप्रसाद

बोधामृत

लहरकी बरखा

अनुभव प्रकाश


तुकडोजी महाराज

       हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.


महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.


देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.


संत तुकडोजी महाराज यांनी जनजागृती कशी केली

ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका,

अस्पृश्यता गाडून टाका,

दारू पिवू नका,

देशावर प्रेम करा असा उपदेश करीत. 

प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा,

वाईटरूढी,व्यसने यांचा त्याग करा.


      अस्या आशयाचे थोडा वेळ भाषण केले कि,हातातील खन्जरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होवून जाई.  


सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले. व त्यांना राष्ट्र संत तुकडोजी या नावाने संबोधू लागले.


ग्रांमगीता’ लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजाविले.


भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली.


सामुदायिक प्राथना करावी.  सर्वांशी प्रेमाने वागाव. गोवध बंदी, व पशु संर्वधन करावे हे शिकविले.


भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुकुंज मोझरीला भेट देण्यासाठी इ.सन १९ मार्च १९५६ रोजी रविवारला गेल्यात.


चीन युद्ध १९६२ व पाकीस्थान युद्ध १९६५ झाले तेव्हा सैन्यास धीर देण्या साठी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गाईली,


व सैन्याचे धैर्य वाढविले. ते फ़ार प्रयत्नवादि  होते.


तन,मन,धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले.


दिनांक ११ आक्टोंबर १९६८ गुरुवार रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रम्हलीन झाले.  


त्यांचे चरणी आपले शत: शत: प्रणाम



📙 ग्रामगीता 📙 

ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-

हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

         तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.

सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.

महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.

ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.

ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

📒 साहित्य संमेलने

तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
 
📚 पुस्तके

अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)
राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
लहरकी बरखा (हिंदी)
सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे सामान्य जनतेला शिक्षणाचे महत्व पटवून देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐🙏🏻🙏🏻

 आपल्या शाळा नावारूपाला आणायच्या असतील तर मुख्याध्यापक यांनी करायची कामे


1. शाळेत केंव्हा पण येणे जाणे टाळा


2. शाळेतून सर्वांबरोबर वेळेनुसार घरी जा.


3. पूर्ण वेळ नियमाने व्यवस्थापन करा, अतिरेक


4 स्वतःची गुणवत्ता दररोज तपासा.


5. गणवेशाचा आग्रह स्वतःला पण ठेवा.


करू नका


6. शिक्षक पण माणसंच आपली वैरी नाहीत हे लक्ष्यात ठेवा.


7. गैरहजरीचे निमित्त शाळेच्या कामासाठी सांगणे बंद करा. 8. मुख्याध्यापकने शिक्षक आणि शिक्षिका बरोबर प्रेमाने नियमाने मर्यादा


ओळखून वागावे


9. शिक्षकाना त्याच्या हक्काचे सहकार्य मोकळ्या मनाने करावे 10. आपण मालक आहोत म्हणुन शिक्षकांना विश्वासात न घेता काम


करू नका. एकीचे बळ हेच खरे असते


11. आपण स्वतःचाच विचार न करता शिक्षकांचा विद्यार्थ्याचा अर्थात शाळेचा विचार करा. मुख्याध्यापकने गटबाजी करायची नसते यांचे भान


12. शाळेत राजकारणाचा वापर न करता ज्ञानाचा वापर करा आणि स्वतःचा हट्टीपणा / इगो सोडा.


13. व्यवस्था ढासळली म्हणजे आपण चुकत आहोत याची जाणीव आहे. का ते पहा.


14. मुख्याध्यापकांनी बाहेर टाईमपास करणे थांबवा आणि शाळेत वेळ द्या.


15. आपण बाहेर जाताना ज्येष्ठ शिक्षकांना सांगूनच जाणे कारण आपण


जबाबदार व्यक्ती आहोत याची जाणीव ठेवा.


16. तुम्ही कोणालाही चुकीची कामे करा असे सांगुन पुन्हा त्याच्या वर


रागवू नका.


17. कोणताही निर्णय स्वतःच घेऊन ड्युटीचा त्रास करून घेऊ नका. 18. गुमान ड्युटी करणाऱ्या शिक्षकांना कमी समजू नका अन्


अपमानीतही करु नका.


19. फक्त मुख्याध्यापक आपणच शाळेचे नाव उज्ज्वल करू शकतो हे विसरुन टाका नाही तर शाळा ढासळेल, सर्वांचीच गरज असते. 20. आपल्या आजूबाजूचे सर्व अज्ञानी आहेत, त्यांना यातले काय माहिती काय ??? असे समजू नका तर सगळ्यांना घेऊन काम करा 21. आपल्या चांगल्या आदर्शाने इतरांना चालना मिळेल आपली उंची


वाढेल असे


22. कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया. निंदानालस्ती करु नका, नावे ठेऊ नका याउलट त्यांना सहकार्य करा.


23. शाळा संहिता नियम सर्वांना सारखा आहे हे विसरू नका 24 काम करणाऱ्यांना त्रास देऊ नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर सक्तीने


करु नका तुम्हीही कर्मचारी आहात हे कदापि विसरू नका...


25. वरिष्ठांचा आदर करा... ( वयाने आणि नियुक्तीने ज्ञानाने अनुभव असलेल्या लोकांना जवळ घेऊन काम करा.


26. खरे ते स्वीकारा मान्य करा.... माझे तेच खरे असा अट्टाहास धरू


नका.. नियमाचा आदर करा


27. आपला अमूल्य वेळ दुसऱ्याना कमी लेखण्यात, टीका, निंदा कामा नये अन्यथा शाळेचे नुकसान अटळ गैर समज पसरवू नका. कारण


करण्यात घालवू नका. मुख्याध्यापकने घमेंड, अहंकार व गर्विष्ठ असता


28. सहकाऱ्यांच्या विषयी जाणीवपूर्वक


तेच आपल्या कामाचे हात आहेत. 29. आपला अमूल्य वेळ शाळेत घालवा....बाहेर राजकारणात नाही


समजून घ्या...


कारण समाजात आणि शाळेत आपण ज्या गोष्टी देतो त्याच गोष्टी


आपल्याकडे परत येत असतात...


लक्षात घ्या विद्यार्थी, पालक व समाज या सर्वांचेच आपल्या कृतीकडे


बारकाईने लक्ष असते


Thursday 29 April 2021

 मुल्यशिक्षण


1) श्रमप्रतिष्ठा


१ वर्ग स्वच्छ ठेवणे


२ परिसर स्वच्छ ठेवणे 


३ आईला घरकामात मदत करणे


४ बागकाम करणे कुंडीत रोपे लावणे


५ सार्वजनिक स्थळांची सफाई करणे ११ मजूर, कामगार यांची मुलाखत घेणे


६-भेटकार्डासारख्या वस्तू तयार करून विकणे


७ क्रीडांगण तयार करणे ८-खरी कमाई


९ वृध्द अपंगाना मदत करणे


१० स्वतःची कामे स्वतः करणे


१२ गाडगेबाबांच्या गोष्टी सांगणे


2) राष्ट्रभक्ती


१ राष्ट्रगीत पाठ करून घेणे.


२ राष्ट्रगीत ४८ ते ५२ सेकंदात स्पष्ट उच्चारात व योग्य तालासुरात


विद्यार्थ्यांकडून म्हणून घेणे.


३ प्रतिज्ञेचा अर्थ सांगणे.


४ स्वतंत्रदिनाची माहिती सांगणे. ५- राष्ट्रगीताचा अर्थ सांगणे.


६ वंदे मातरम् चा अर्थ सांगणे.


७- देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा घेणे ८- क्रांतिकारकांच्या कथा सांगणे.


९ महापुरुषांच्या कथा सांगणे. १० देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे.


११ स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगणे.


१२ वर्तमानपत्रातील या संबंधीच्या बातम्या / घटना वाचून दाखवणे.


3 ) सर्वधर्म समभाव


१ सर्व धर्मातील सणांची माहिती घेणे. २ सर्व धर्माच्या उपासनास्थळांची माहिती घेणे.


३ उपासना मंदिरांना भेटी देणे.


४ सर्व धर्माच्या प्रार्थना, नीति वचने यांचा संग्रह करणे. ५ समतेच्या घोषणाचा संग्रह करणे.


६ परिसरातील आवडत्या ठिकाणांना भेटी देणे.


७-त्या त्या सणांच्या दिवशी कार्यक्रम घेणे, संबंधीताना माहिती बोलाविणे.


८- गांधीजींची एकादश व्रते प्रार्थना म्हणून घेणे.


९ सर्व धर्म संस्थापकांच्या गोष्टी सांगणे.


१० आपल्या सणांना परधर्मियांना आपल्या घरी बोलवण्यास सांगणे.


4) वैज्ञानिक दृष्टीकोन


घटनांचा कार्यकारण भाव सांगणे उदा जलचक्र.


२ शास्त्रज्ञांची माहिती सांगणे,


३ घाणीमुळे रोग होतात हे सांगणे. ४-स्वच्छतेचे महत्व सांगणे.


५- सोपे प्रयोग करून दाखवणे


६-अंधश्रध्दा निर्मुलनाची माहिती देणे 


७ पर्यावरणाकरिता वृक्षांचे फायदे सांगणे.


८- विज्ञान प्रदर्शन / जत्रा आदिंना भेटी देणे. ९-तंत्रसंस्थांना भेटी देणे.


१० आकाश निरीक्षण करणे.


११ प्रथमोपचाराची माहिती देणे.


१२ शोध व संशोधक यांचा तक्ता तयार करणे.


१३ शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगणे.


5) संवेदनशीलता


१- निसर्गाची माहिती सांगणे.


२ निसर्ग कविता ऐकवणे. ३-संतांच्या गोष्टी सांगणे.


४ समाजसेवकांच्या जीवनातील गोष्टी सांगणे.


५ श्रमजीवी व्यक्तींच्या भेटी घेणे.


६ अनाथाश्रम वृद्धाश्रम, सेवाभावी संस्थाची माहिती देणे.


७ बालवयात शाळा सोडलेल्या मुलांशी गप्पा मारणे. ८- शेजा-यांची माहिती घेणे.


९ वृक्ष लावून स्वतः चा वाढदिवस साजरा करणे.


१० परदुःखाची व अडचतींची जाणीव करून देणे.


 ११ प्राण्यांना त्रास न देण्याची सवय लावणे. प्राण्यांना पिंज-यात बंद करून न ठेवणे.

6) वक्तशीरपणा


(१) स्वतःचे काम स्वतः करणे


२) स्वतःचे वेळापत्रक तयार करणे


३) शाळेत वेळेवर उपस्थित राहणे ४) स्वतःची दिनचर्या लिहिणे


५) शाळेचे वेळापत्रक, बस, रेल्वेचे वेळापत्रक समजून घेणे


६) दररोजचा अभ्यास दररोज करणे ७) उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे


८) वक्तशीरपणाचे फायदे समजावून सांगणे


९) वेळेचे महत्व सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करणे १०) विनोबा भावे / गांधीजींच्या गोष्टी सांगणे


7) नीटनेटकेपणा


१ वर्गात रांगेने प्रवेश करणे. २ दप्तर व्यवस्थित ठेवणे.


३ स्वतःचे कपडे स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे


४- केस नीट ठेवणे (विंचरणे ).


५ पुस्तकाला आवरण (कव्हर) घालणे.. ६ सौंदर्यदृष्टीने वस्तूंची मांडणी करणे.


७ अक्षर सुंदर काढणे.


८ घरी, समाजात शाळेत शिस्त पाळणे.


९- सुविचारांचा संग्रह करणे


१० सेनापती बापटांच्या गोष्टी सांगणे.


8) संवेदनशीलता


१ निसर्गाची माहिती सांगणे. २ निसर्ग कविता ऐकवणे.


३-संतांच्या गोष्टी सांगणे.


४ समाजसेवकांच्या जीवनातील गोष्टी सांगणे. ५ श्रमजीवी व्यक्तींच्या भेटी घेणे.


६ अनाथाश्रम, वृद्धाश्रम सेवाभावी संस्थाची माहिती देणे.


७- बालवयात शाळा सोडलेल्या मुलांशी गप्पा मारणे. ८- शेजा-यांची माहिती घेणे.


९ वृक्ष लावून स्वतःचा वाढदिवस साजरा करणे.


१०- परदुःखाची व अडचतींची जाणीव करून देणे.


११ प्राण्यांना त्रास न देण्याची सवय लावणे. प्राण्यांना पिंज-यात बंद


करून न ठेवणे.


(9) वक्तशीरपणा


(१) स्वतःचे काम स्वतः करणे


२) स्वतःचे वेळापत्रक तयार करणे ३) शाळेत वेळेवर उपस्थित राहणे


४) स्वतःची दिनचर्या लिहिणे


५) शाळेचे वेळापत्रक, बस, रेल्वेचे वेळापत्रक समजून घेणे


६) दररोजचा अभ्यास दररोज करणे


७) उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे


८) वक्तशीरपणाचे फायदे समजावून सांगणे


९) वेळेचे महत्व सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करणे १०) विनोबा भावे / गांधीजींच्या गोष्टी सांगणे


(10) सौजन्यशीलता १ अभिवादन करणे, शिष्टाचार पाळणे. २ नम्रतेने हळू आवाजात बोलणे..


३ चुकल्यास क्षमा मागणे, काम झाल्यास आभार मानणे. ४ पाहुण्याचे स्वागत करणे.


५ अभिनय, नाट्य यांतून संवेदनांची जाणीव देणे.


६ आई-वडील व गुरुजनांचा आदर बाळगणे. ७ अंध व अपंग यांना मदत करणे.


८ बालिकादिन महिला दिन इ. उपक्रम बालसभेत सादर करणे.


९-२१मे सद्भावना दिवस यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणे.. १०- साने गुरुजींच्या गोष्टी सांगणे.


11) नीटनेटकेपणा


१ वर्गात रांगेने प्रवेश करणे.


२ दप्तर व्यवस्थित ठेवणे.


३ स्वतःचे कपडे स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे


४-केस नीट ठेवणे (विंचरणे).


५ पुस्तकाला आवरण (कव्हर) घालणे. 


६- सौंदर्यदृष्टीने वस्तूंची मांडणी करणे.


७- अक्षर सुंदर काढणे.


८ घरी, समाजात, शाळेत शिस्त पाळणे.


९ सुविचारांचा संग्रह करणे १० सेनापती बापटांच्या गोष्टी सांगणे.


 जीवन प्रेरणा

         सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या शिर्षकावर क्लिक करा.


1. ७५ प्रेरणादायी सुविचार


2. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 26 परफेक्ट गुरूमंत्र..


3. प्रयत्न करत रहा! यश तुमचे आहे, आता प्रत्येक जण होईल यशस्वी...


4. जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय...


5. प्रेरणादायक सुविचार (हिंदीत) 


6. सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आई ने दिलेला कानमंत्र...


7. प्रेरणादायी कथा


8. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग


9. डॉ. अब्दुल कलाम के विचार


10. डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगितलेले १० नियम


11. पॉवर ऑफ चॉइस


12. स्टिव्ह जॉब्स यांचेे यशाचे १० नियम


13. आपली जीवनशैली आणि आपले जीवन


14. प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या, ज्यांच्या हाती फक्त शुन्य होते.


  प्रेरणादायक सुविचार – Best Motivational and Inspirational Thoughts 


******************************************************************************


“एक सफल व्यक्ति बनने की कोशिश मत करें, बल्कि मूल्यों पर चलने वाले व्यक्ति बने ।”


******************************************************************************


“आपको सोचना तो है ही, तो क्यों न बड़ा सोचिए ?”


******************************************************************************


“अच्छे मित्र, अच्छी किताबें और चिंता मुक्त अन्त:करण  यही एक आदर्श जीवन है ।”


******************************************************************************


“सफलता हमारा परिचय दुनिया को करवाती है,


और असफलता दुनिया का परिचय हमसे करवाती है ।”


******************************************************************************


“जीतने वाले केवल लाभ देखते है,


और हारने वाले केवल दर्द को देखते है ।”


******************************************************************************


“जो व्यक्ति अपनी गलतियों के लिए खुद से लड़ता है, उसे कोई भी हरा नहीं सकता ।”


******************************************************************************


“दुनिया की हर चीज ठोकर खाने से टूट जाती है , केवल एक कामयाबी ही है


जो ठोकर के बाद मिलती है।”

******************************************************************************


“मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है , 


हम कोशिश भी ना करें, ये तो गलत बात है ।”


******************************************************************************


“अपने लक्ष्य को वे ही लोग ही वेध पाते है, जो समय-समय पर अपनी गलती का खुद अवलोकन करते है ।”


******************************************************************************


“किसी और के लिए दिया जलाकर आप अपने रास्ते का अंधकार भी दूर करते हैं ।”


******************************************************************************


“कमजोर व्यक्ति कभी किसी को माफ़ नहीं कर सकता ! माफ़ करना वीरों की विशेषता है ।”


******************************************************************************


“दुनिया का उसूल है कि जब तक काम है तब तक नाम है,


बाकि दूर से ही सलाम है ।”


******************************************************************************


“दुनिया की हर चीज ठोकर खाने से टूट जाती है, एक कामयाबी ही हैं जो ठोकर खाकर मिलती है ।”


******************************************************************************


“सभी व्यक्ति धैर्य की सराहना करते हैं लेकिन कुछ ही इसको अभ्यास में लाने को तैयार रहते है ।”


******************************************************************************


“कोशिश आखिरी साँस तक करनी चाहिए, मंजिल मिले या तजुर्बा, चीजे दोनों ही नायाब हैं ।”


******************************************************************************


“आज तक कोई इन्सान इसलिए सम्मानित नहीं हुआ कि दुनिया से क्या उसने लिया लेकिन इसलिए जरुर हुआ कि उसने क्या दिया ।”


******************************************************************************


“एक ठोस चरित्र वाला व्यक्ति कभी भी कोई गलत काम नहीं करेगा, चाहे वह यह जानता है कि ऐसा करते हुए वह पकड़ा नहीं जाएगा ।”


******************************************************************************


“असफलता के समय आंसू पोछने वाली एक उँगली उन दस उँगलियों से अधिक महत्वपूर्ण है, जो सफलता के समय एक साथ ताली बजाती है ।”


******************************************************************************


“एक राष्ट्र को मजबूत और आजाद रखने के लिए कुछ ऐसी बातें, जो हमेशा मौजूद होगी जब तक मूल्यों और चरित्रों को कायम रखा जाएगा, एक राष्ट्र और उसके लोग सदैव जीवित रहेंगे ।”


******************************************************************************


“एक निराशावादी को हर अवसर में कठिनाई दिखाई देती है, एक आशावादी को हर कठिनाई में अवसर दिखाई देता है ।”


******************************************************************************


“दुआएं मिल जाए यही काफी है, दवाएं तो कीमत अदा करने पर मिल ही जाती है ।”


******************************************************************************


“जब हमारे पास वो ना हो जो हम पसंद करते है तो हमें वो पसंद करना चाहिए जो हमारे पास है ।”


******************************************************************************


“अधिकांश वही व्यक्ति सफल होते है जो बोलते कम और सुनते ज्यादा है ।”


******************************************************************************


“क्रोध को पाले रखना गर्म कोयले को किसी और पर फेंकने की नीयत से पकड़े रहने के सामान है , इसमें आप ही जलते है ।”


******************************************************************************


“जीवन में सफल होने के लिए आपको दो ही चीजे चाहिए : अनभिज्ञता और आत्मविश्वास ।”


******************************************************************************


“जीवन एक नैतिक और आत्मिक यात्रा है । अनुशासन के साथ किए गए अच्छे व्यवहार का परिणाम होता है अच्छा और मजबूत चरित्र ।”


******************************************************************************


“यदि कोई युवक अपने शिक्षा – काल में सदाचारी रहकर जीवन व्यतीत कर लेता है तो यह समझ लेना चाहिए कि वह जीवन-भर के लिए कुछ बन गया । उस काल में प्राप्त हुई सिद्धि उसके महान ऐश्वर्य के समान है ।”


******************************************************************************


“यदि आप को सोचने की लत है, तो उंची बात सोचिए, यत्न करना चाहते हैं, तो ऊपर उठने के यत्न कीजिए, दृष्टि उठाते हैं, तो ऊपर को उठनी चाहिए । सारांश यही है कि आप अपने जीवन का रुख प्रगति की ओर रखें ।


******************************************************************************


“कोई भी बड़ा काम करने के लिए आत्मविश्वास पहली अनिवार्यता है ।


******************************************************************************


“हर चीज का सृजन दो बार होता है , पहली बार दिमाग में और दूसरी बार वास्तविकता में ।


******************************************************************************


“जीवन की विडंबना यह नहीं है कि आप अपने लक्ष्य तक नहीं पहुंचे ,


बल्कि यह है कि पहुँचने के लिए आपके पास कोई लक्ष्य ही नहीं था ।


******************************************************************************


“हमें अपने जीवन के विशाल भण्डार में व्यर्थ और बेकार की सामग्री एकत्र नहीं करनी चाहिए । हम उसे एकत्र कर भी नहीं सकते, क्योंकि उसमें जो भी कूड़ा – कचरा, गला – सड़ा और खराब तथा पुराना होगा, वह स्वत: ही सतह पर आ जाएगा और हमारे विपरीत साक्षी देने वाला बन जाएगा ।


******************************************************************************


“परिस्थितियों के गुलाम कभी न बनें । प्रयास यह करें कि परिस्थितियां आपके नियंत्रण में रहें । याद रखें, परिस्थितियों के छत्ते से निकली मधुमक्खियां दुःख के ही डंक मारती हैं ।”


******************************************************************************


“आँखे बंद कर लेने से मुसीबत का अंत नहीं होता और मुसीबत आये बिना कभी आँखें नहीं खुलती ।”


******************************************************************************


“निरंतर श्रम ही आपकी प्रगति का साथी है । पर ध्यान रहे ! श्रम को सकारात्मक बनाएं विनाशक नहीं । श्रम एक अपराधी भी करता है, पर उसका लक्ष्य किसी को क्षति पहुंचाना या उसके प्राण लेना ही होता है ।”


******************************************************************************


“दूसरों की सोच से अधिक कर दिखाना ही आपकी असली सफलता है ।”


******************************************************************************


“जो चलते हो मंजिल की ओर वो शिकवे नहीं करते,


जो करते है शिकवे गिले, वो मंजिल पर पहुंचा नहीं करते ।”


******************************************************************************


“अपने ह्रदय पर यह अंकित करें कि हर दिन सर्वश्रेष्ठ है ।”


******************************************************************************


“ठोकर खाकर ही व्यक्ति संभलता है । गिर-कर उठना और फिर भविष्य में संभलकर चलने में ही महानता है । बार – बार ठोकर लगने पर यह न समझना चाहिए कि राह विकट है और इस पर तो चलना बेकार है ।”


******************************************************************************


“आप चतुर होते हुए भी बेढंगे हो सकते हैं । निर्धन होते हुए भी कलात्मक या विशेष हो सकते हैं । कैलेंडर के एक पन्ने को फाड़ देने से आप अच्छे या बुरे नहीं हो जाएंगे । सुबह से लेकर शाम तक का नजरिया ही आपको बनाता या बिगाड़ता है ।”


******************************************************************************


“संकल्प वह चमत्कारी जादू है, जिसे दैनिक जीवन में नियमित रूप से अपनाने से मानव का कायाकल्प हो जाता है ।”


******************************************************************************


“पुराने दोस्त जाते हैं, नए बन जाते हैं । बिल्कुल दिनों की तरह । एक दिन बीतता है और  नया दिन शुरू हो जाता है । महत्वपूर्ण ये है कि  इसे सार्थक बनाया जाए,  एक सार्थक दोस्त एक सार्थक दिन ।”


******************************************************************************


“दृढ़ संकल्प एक गढ़ के समान है, जो की  भयंकर प्रलोभन से हमें बचाता है, दुर्बल और डांवाडोल होने से हमारी रक्षा करता है ।”


******************************************************************************


“अच्छे काम को करने में धन की आवश्यकता कम पड़ती है, अच्छे ह्रदय और संकल्प की अधिक ।”


******************************************************************************


“निराशा का फंदा बेहद सख्त होता है पर ऐसा नहीं कि इससे निकला ही न जा सके । सकारात्मक विचारों को मन में जगह दें, निराशा का फंदा स्वत: ही खुल जाएगा ।”


******************************************************************************


“जो हो गया उसे सोचा नहीं करते,


जो मिल गया उसे खोया नहीं करते,


हासिल तो केवल उन्हें होती है सफलता,


जो, वक्त और हालात पर रोया नहीं करते ।”


******************************************************************************


“उनके साथ जरुर रहो जिनका वक्त ख़राब है,


पर उनका जरुर छोड़ दो , जिनकी नियत ख़राब है ।”


******************************************************************************


“शिक्षक और सड़क दोनों एक जैसे होते है, खुद जहाँ है वही पर रहते है मगर दूसरों को उनकी मंजिल तक पहुंचा ही देते है ।”


******************************************************************************


“आशा का दामन कभी न छोड़ें । आशा ही वह ज्योंति है जो आपकी अंधेरी राहों को प्रकाशित करती है । आशा को अपना साथी बनाएं और हर चीज का उज्जवल पक्ष ही देखें । याद रखें, अंधेरा सदैव निराशा को ही आमंत्रण देता है ।”


******************************************************************************


“यह प्रेम ही है जो हर संकट में आपका मददगार बनता है । प्रेम का बंधन अटूट होता है, एक बार बंध गया तो फिर तोड़े से नहीं टूटता । प्रेम तो वह भाषा है जिससे दुश्मन भी दोस्त बन जाते हैं । यहां तक कि जानवर भी प्रेम और घृणा में अंतर समझ जाते हैं ।”


******************************************************************************


“अवसर हर क्षण हमारे चारों ओर उपस्थित रहता है जो निरंतर प्रयत्न से प्राप्त हो सकता है ।”


******************************************************************************


“राहत भी अपनों से मिलती है, चाहत भी अपनों से मिलती है ।


अपनों से कभी रूठना नहीं क्योंकी मुस्कराहट भी सिर्फ अपनों से ही मिलती है ।”


******************************************************************************


“मूर्खो से वाद विवाद नहीं करना चाहिए क्योंकि इससे केवल आप अपना ही समय नष्ट करेंगे ।”


******************************************************************************


“स्वयं पर विजय पानी है तो अपने विचारों को पुख्ता बनाइए । लोगों का विश्वास उन्हीं लोगों पर होता है, जिनका कोई निश्चित कार्यक्रम तथा नीतियां होती हैं ।”


******************************************************************************


“कामयाबी तक जाने वाले रास्ते सीधे नहीं होते, 


लेकिन कामयाबी मिलने के बाद सभी रास्ते सीधे हो जाते है।”


******************************************************************************


“जिंदगी में कुछ पाना हो तो तरीके बदलो, अपने इरादे नही।”


******************************************************************************

200 सर्वश्रेष्ठ अनमोल वचन अनमोल विचार

कभी मत सोचिये कि आत्मा के लिए कुछ असंभव है, ऐसा सोचना सबसे बड़ा विधर्म है, अगर कोई पाप है, तो वो यही है; ये कहना कि तुम निर्बल हो या अन्य निर्बल हैं।


उस व्यक्ति ने अमरत्त्व प्राप्त कर लिया है, जो किसी सांसारिक वस्तु से व्याकुल नहीं होता।


साख बनाने में बीस साल लगते हैं और उसे गंवाने में बस पांच मिनट, अगर आप इस बारे में सोचेंगे तो आप चीजें अलग तरह से करेंगे।


अगर धन दूसरों की भलाई करने में मदद करे, तो इसका कुछ मूल्य है, अन्यथा, ये सिर्फ बुराई का एक ढेर है, और इससे जितना जल्दी छुटकारा मिल जाये उतना बेहतर है।


एक शब्द में कहें तो, यह आदर्श है कि तुम परमात्मा हो।


वही अमरता को प्राप्त करता है जिसे भौतिकता प्रभावित नहीं कर पाती है|


गलतियां हमेशा क्षमा की जा सकती हैं, यदि आपके पास उन्हें स्वीकारने का साहस हो।


जितना एक मूर्ख वयक्ति किसी बुद्धिमानी भरे उत्तर से नहीं सीख सकता उससे अधिक  एक बुद्धिमान एक मूर्खतापूर्ण प्रश्न से सीख सकता है।


जैसा आप सोचते हैं, वैसा आप बन जायेंगे।


जल्दी गुस्सा करना जल्द ही आपको मूर्ख साबित कर देगा।


खुश रहो लेकिन कभी संतुष्ट मत रहो।


इस बात को व्यक्त मत होने दीजिये कि आपने क्या करने के लिए सोचा है, बुद्धिमानी से इसे रहस्य बनाये रखिये और इस काम को करने के लिए दृढ रहिये।


शिक्षा सबसे अच्छी मित्र है। एक शिक्षित व्यक्ति हर जगह सम्मान पता है, शिक्षा सौंदर्य और यौवन को परास्त कर देती है।


कोई व्यक्ति अपने कार्यों से महान होता है, अपने जन्म से नहीं।


मैं कभी शेयर बाज़ार से पैसे बनाने की कोशिश नहीं करता, मैं इस धारणा के साथ शेयर खरीदता हूँ कि बाज़ार अगले दिन बंद हो जायेगा और पाच साल तक नहीं खुलेगा।


बहुत सारे लोग आपके साथ शानदार गाड़ियों में घूमना चाहते हैं, पर आप चाहते हैं की कोई ऐसा हो जो गाड़ी खराब हो जाने पर आपके साथ बस में जाने को तैयार रहे।


200 प्रेरणादायक अनमोल विचार

अगर आप सच देखना चाहते हैं तो ना सहमती और ना असहमति में राय रखिये।


कोई चुनाव मत करिए, जीवन को ऐसे अपनाइए जैसे वो अपनी समग्रता में है।


जब प्यार और नफरत दोनों ही ना हो तो हर चीज साफ़ और स्पष्ट हो जाती है।


जीवन ठहराव और गति के बीच का संतुलन है।


अगर मैं एक दिन मर जाऊं तो मैं ख़ुशी से जाऊँगा क्योंकि मैंने अपना सर्वश्रेष्ठ करने की कोशिश की। मेरे खेल ने मुझे ऐसा करने दिया क्योंकि ये दुनिया का सबसे बड़ा खेल है।


पृथ्वी पर हर एक चीज एक खेल है। एक खत्म हो जाने वाली चीज। हम सभी एक दिन मर जाते हैं। हम सभी का एक ही अंत है, नहीं ?


लक्ष्य प्राप्त करना मायने रखता है, और जो बहादुरी भरे काम और साहसिक सपने आप पूरे करना चाहते हैं उनके बारे में लिखना उन्हें पूरा करने के लिए चिंगारी का काम करेगा।


जैसे शरारती बच्चों के लिए मक्खियाँ होती हैं, वैसे ही देवताओं के लिए हम होते हैं; वो अपने मनोरंजन के लिए हमें मारते हैं।


जब वो बहादुर था मैंने उसका सम्मान किया, पर जब वो महत्त्वाकांक्षी हुआ तो मैंने उसे मार दिया।


ये हमारा कर्तव्य है कि हम अपनी स्वतंत्रता का मोल अपने खून से चुकाएं, हमें अपने बलिदान और परिश्रम से जो आज़ादी मिले, हमारे अन्दर उसकी रक्षा करने की ताकत होनी चाहिए।


अनमोल वचन हिन्दी:

आज हमारे अन्दर बस एक ही इच्छा होनी चाहिए, मरने की इच्छा ताकि भारत जी सके! एक शहीद की मौत मरने की इच्छा ताकि स्वतंत्रता का मार्ग शहीदों के खून से प्रशश्त हो सके।


ये मायने नहीं रखता की आप दुनिया में कैसे आये, ये मायने रखता है की आप यहाँ हैं।


व्यापार का व्यापार सम्बन्ध हैं; जीवन का व्यपार मानवीय लगाव है।


यदि आप सचमुच विश्व – स्तरीय होना चाहते हैं – जितने अच्छे हो सकते हैं होना चाहते हैं तो अंतत: ये आपकी तैयारी और अभ्यास पर निर्भर करेगा।


हमारा एक नॉर्मल होता है, जब आप अपने कम्फर्ट जोन से बाहर निकल जाते हैं तो जो एक समय अनजाना और भयभीत करने वाला था अब आपका न्यू नॉर्मल बन जाता है।


मैं हर एक वस्तु में हूँ और उससे परे भी। मैं सभी रिक्त स्थान को भरता हूँ।


आप जो कुछ भी देखते हैं उसका संग्रह हूँ मैं।


मैं डगमगाता या हिलता नहीं हूँ।


Good Thoughts for School Students

यदि कोई अपना पूरा समय मुझमें लगाता है और मेरी शरण में आता है तो उसे अपने शरीर या आत्मा के लिए कोई भय नहीं होना चाहिए।


डीजाइन सिर्फ यह नहीं है कि चीज कैसी दिखती या मह्शूश होती है, डिजाइन यह है कि चीज काम कैसे करती है।


जब आप समुद्री डाकू बन सकते है तो फिर नौसेना में जाने कि क्या ज़रुरत है?


कामयाबी और नाकामयाबी दोनों ज़िन्दगी के  हिस्से है, दोनों ही स्थायी नहीं हैं।


मैं वास्तव में यकीन करता हूँ कि मेरा काम ये सुनिश्चित करना है की लोग हंसें।


मैं झूठ बोल सकता हूँ कि मेरी बीवी मेरे लिए खाना बनाती है, लेकिन ऐसा नहीं है। मेरी बीवी ने कभी खाना बनाना नहीं सीखा लेकिन उसके पास घर पे बहुत अच्छे कुक्स हैं।


अनमोल वचन अनमोल विचार:

विपरीत परस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं, तो कुछ लोग लोग रिकॉर्ड तोड़ते हैं।


अगर आप सोचते हैं कि आप कर सकते हैं – तो आप कर सकते हैं। अगर आप सोचते हैं कि आप नहीं कर सकते हैं – तो आप नहीं कर सकते हैं। और किसी भी तरह से। आप सही हैं।


क्रोध से भ्रम पैदा होता है, भ्रम से बुद्धि व्यग्र होती है, जब बुद्धि व्यग्र होती है तब तर्क नष्ट हो जाता है, जब तर्क नष्ट होता है तब व्यक्ति का पतन हो जाता है।


मन की गतिविधियों, होश, श्वास, और भावनाओं के माध्यम से भगवान की शक्ति सदा तुम्हारे साथ है; और लगातार तुम्हे बस एक साधन की तरह प्रयोग कर के सभी कार्य कर रही है।


ज्ञानी व्यक्ति ज्ञान और कर्म को एक रूप में देखता है, वही सही मायने में देखता है।


जो मन को नियंत्रित नहीं करते उनके लिए वह शत्रु के समान कार्य करता है।


“आज” भगवान का दिया हुआ एक उपहार है- इसीलिए इसे “प्रेजेंट” कहते हैं।


मानव विकास के दो चरण हैं – कुछ होने से कुछ ना होना; और कुछ ना होने से सबकुछ होना। यह ज्ञान दुनिया भर में योगदान और देखभाल ला सकता है।


कृत्रिम सुख की बजाये ठोस उपलब्धियों के पीछे समर्पित रहिये।


अंग्रेजी आवश्यक है क्योंकि वर्तमान में विज्ञान के मूल काम अंग्रेजी में हैं। मेरा विश्वास है कि अगले दो दशक में विज्ञान के मूल काम हमारी भाषाओँ में आने शुरू हो जायेंगे, तब हम जापानियों की तरह आगे बढ़ सकेंगे।


भगवान, हमारे निर्माता ने हमारे मष्तिष्क और व्यक्तित्व में असीमित शक्तियां और क्षमताएं दी हैं। इश्वर की प्रार्थना हमें इन शक्तियों को विकसित करने में मदद करती है।


Great Line Suvichar

मैं जो भी हूँ, या  होने की  आशा  करता  हूँ, उसका श्रेय मेरी माँ को जाता  है।


हमेशा ध्यान में रखिये की आपका सफल होने का संकल्प किसी भी और संकल्प से महत्त्वपूर्ण है।


शत्रुओं को मित्र बना कर क्या मै उन्हें नष्ट नहीं कर रहा ?


जहाँ जाइये प्यार फैलाइए। जो भी आपके पास आये वह और खुश होकर लौटे।


कोई व्यक्ति सिर्फ चाह कर नास्तिक नहीं बन सकता।


कोई व्यक्ति अपने अधिकारों से ज्यादा अपने हितों के लिए लडेगा।


एक सच्चा आदमी किसी से नफरत नहीं करता।


अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है।


समुद्र शांत हो तो कोई भी जहाज चला सकता है।


बिना जोखिम कुछ नहीं मिलता। और जोखिम वही उठाते हैं जो साहसी होते हैं।


अकेले हम कितना कम हासिल कर सकते हैं, साथ में कितना ज्यादा।


दुनिया की  सबसे खूबसूरत चीजें ना ही देखी जा सकती हैं और ना ही छुई, उन्हें बस दिल से  महसूस किया जा सकता है।


यदि हम अपने काम में लगे रहे तो हम जो चाहें वो कर सकते हैं।


तितली की तरह उड़ो, मधुमक्खी की तरह काटो।


जिस व्यक्ति के पास कल्पना नहीं है उसके पास पंख नहीं हैं।


कोई भी सुझाव, योजना, या उद्देश्य मन में विचार को बार-बार दोहरा कर बैठाया जा सकता है।


बड़ा वेतन और छोटी जिम्मेदारी शायद ही कभी एक साथ पाए जाते हैं।


इंतज़ार मत करिए। सही समय कभी नहीं आता।


प्रेरणादायक अनमोल विचार

सभी महान आन्दोलन लोक्रप्रिय आन्दोलन होते हैं। वे मानवीय जूनून और भावनाओं का विस्फोट होते हैं। जो कि विनाश की देवी या लोगों के बीच बोले गए शब्दों की मशाल के द्वारा क्रियान्वित किये जाते हैं।


सभी प्रचार लोकप्रिय होने चाहिए और इन्हें जिन तक पहुचाना है उनमे से सबसे कम बुद्धिमान व्यक्ति के भी समझ में आने चाहियें।


एक मेज, एक कुर्सी, एक कटोरा फल और एक वायलन; भला खुश रहने के लिए और क्या चाहिए?


इन्सान को यह देखना चाहिए कि क्या है। यह नहीं कि उसके अनुसार क्या होना चाहिए।


जिस व्यक्ति ने कभी गलती नहीं कि उसने कभी कुछ नया करने की कोशिश नहीं की।


सच कहूँ तो मैं कभी ‘आइकन’ , ‘सुपरस्टार’, इत्यदि विश्लेषणों के चक्कर में नहीं पड़ा। मैं हमेशा खुद को एक अभिनेता के रूप में देखता हूँ जो अपनी काबीलियत के अनुसार जितना अच्छा कर सकता है कर रहा है।


प्रिय टीवी मीडिया और मेरे घर के बाहर खड़ी फैन्स, कृपया इतना तनाव मत लीजिये और इतनी कड़ी मेहनत मत कीजिये।


एक महान आदमी एक प्रतिष्ठित आदमी से इस तरह से अलग होता है कि वह समाज का नौकर बनने को तैयार रहता है।


यह एक रणक्षेत्र है, मेरा शरीर, जिसने बहुत कुछ सहा है।


मनुष्य नश्वर है। उसी तरह विचार भी नश्वर हैं। एक विचार को प्रचार-प्रसार की ज़रुरत होती है। जैसे कि एक पौधे को पानी की। नहीं तो दोनों मुरझा कर मर जाते हैं।


मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो स्वतंत्रता, समानता, और भाई-चारा सीखाये।


जीवन लम्बा होने की बजाये महान होना चाहिए।


जैसा तुम सोचते हो वैसे ही बन जाते हो|


हमारे जीवन का उद्देश्य प्रसन्न रहना है|


हिंदी प्रेरणादायक वाक्य

सफलता की ख़ुशी मानना अच्छा है। पर उससे ज़रूरी है अपनी असफलता से सीख लेना।


आपके सबसे असंतुष्ट कस्टमर आपके सीखने का सबसे बड़ा श्रोत हैं।


सफलता पाने के लिए हमें पहले विश्वास करना होगा की हम कर सकते हैं


प्रसन्नता पहले से निर्मित कोई चीज नहीं है। ये आप ही के कर्मों से आती है।


हास्य एक टॉनिक है, राहत है, दर्द रोकने वाला है।


ज़िन्दगी करीब से देखने में एक त्रासदी है। लेकिन दूर से देखने पर एक कॉमेडी।


किसी आदमी का असली चरित्र तब सामने आता है जब वो नशे में होता है।


यदि आप दूसरों की मदद कर सकते हैं, तो अवश्य करें; यदि नहीं कर सकते हैं तो कम से कम उन्हें नुकसान नही पहुचाइए।


हमारे जीवन का उद्देश्य प्रसन्न रहना है।


किसी कारण वश खुश होना एक दूसरे तरह का दुःख है क्योंकि कारण कभी भी हमसे छीना जा सकता है।


प्रेम को कारण की ज़रुरत नहीं होती। वो दिल के तर्कहीन ज्ञान से बोलता है।


आप जो पढ़ते हैं उससे परिवर्तित हो जायेंगे।


ब्रह्माण्ड में तीन चीजें हैं जिन्हें नष्ट नहीं किया जा सकता, आत्मा, जागरूकता और प्रेम।


बड़ा सोचो, जल्दी सोअचो, आगे सोचो। विचारों पर किसी का एकाधिकार नहीं है।


 


प्रेरणादायक सुविचार

दुनिया में किसी भी व्यक्ति को भ्रम में नहीं रहना चाहिए। बिना गुरु के कोई भी दुसरे किनारे तक नहीं जा सकता है।


बुरी संगत में रहने से अच्छा अकेले रहना।


भगवान एक है, लेकिन उसके कई रूप हैं। वो सभी का निर्माणकर्ता है और वो खुद मनुष्य का रूप लेता है।


ना मैं एक बच्चा हूँ, ना एक नवयुवक, ना ही मैं पौराणिक हूँ, ना ही किसी जाति का हूँ।


क्षमा वीरों का गुण है।


प्रश्न करने का अधिकार मानव प्रगति का आधार है।


वहां प्रेम नहीं है जहां इच्छा नहीं है।


आप बंद मुट्ठी से हाथ नहीं मिला सकते।


यदि आप दृढ संकल्प और पूर्णता के साथ काम करेंगे तो सफलता ज़रूर मिलेगी।


मेरे भूत, वर्तमान और भविष्य के बीच एक आम कारक है: रिश्ते और विश्वास। यही हमारे विकास की नीव हैं।


सभी के साथ विनम्र रहे, पर कुछ ही के साथ अन्तरंग हों, और इन कुछ को अपना विश्वास देने से पहले अच्छी तरह परख लें।


प्रसन्नता और नैतिक कर्तव्य एक दूसरे से पूरी तरह से जुड़े हुए हैं।


अनुभव हमें सिखाता है कि कब्ज़ा जमाने के बाद दुश्मन को हटाने की तुलना में उसे कब्ज़ा करने से रोकना कहीं आसान है।


छोटे अनमोल वचन:

तुम्हे सपने देखने होंगे, तभी तुम्हारे सपनें सच होंगे |


संस्कृति मन और आत्मा का विस्तार है।


संकट के समय हर छोटी चीज मायने रखती है।


असफलता तभी आती है जब हम अपने आदर्श, उद्देश्य, और सिद्धांत भूल जाते हैं।


अज्ञानता बदलाव से हमेशा डरती है।


एक सकारात्मक क्रिया करने के लिए तुम्हे एक सकारात्मक दृष्ठि रखनी होगी


और यह समझो कि मैं हमेशा तुम्हारे साथ हूँ; हाँ, काल के अंत तक।


मैं तुम्हे एक नया आदेश देता हूँ: एक दूसरे से प्रेम करो। जैसे मैंने तुमसे प्रेम किया है, तुम एक दूसरे से प्रेम करो।


मेरे लिए दरवाजे खोलो, जैसे मैंने खुद को तुम्हारे लिए खोला है।


आज़ादी की रक्षा केवल सैनिकों का काम नही है। पूरे देश को मजबूत होना होगा।


प्रेरणादायक सुविचार

हमारी ताकत और स्थिरता के लिए हमारे सामने जो ज़रूरी काम हैं उनमे लोगों में एकता और एकजुटता स्थापित करने से बढ़ कर कोई काम नहीं है।


एक जग बूँद बूँद कर के भरता।


अतीत पे ध्यान मत दो, भविष्य के बारे में मत सोचो, अपने मन को वर्तमान क्षण पे केन्द्रित करो।


स्वस्थ्य सबसे बड़ा उपहार है, संतोष सबसे बड़ा धन है, वफ़ादारी सबसे बड़ा सम्बन्ध है।


तीन चीजें जादा देर तक नहीं छुप सकती, सूरज, चंद्रमा और सत्य।


घृणा घृणा से नहीं प्रेम से ख़तम होती है, यह शाश्वत सत्य है।


बिना सेहत के जीवन जीवन नहीं है; बस पीड़ा की एक स्थिति है- मौत की छवि है।


किसी आत्मा की सबसे बड़ी गलती अपने असल रूप को ना पहचानना है, और यह केवल आत्म ज्ञान प्राप्त कर के ठीक की जा सकती है।


अनमोल वचन 2019:

प्रत्येक जीव स्वतंत्र है। कोई किसी और पर निर्भर नहीं करता।


शांति और आत्म-नियंत्रण अहिंसा है।


भगवान् का अलग से कोई अस्तित्व नहीं है। हर कोई सही दिशा में सर्वोच्च प्रयास कर के देवत्त्व प्राप्त कर सकता है।


प्रत्येक आत्मा स्वयं में सर्वज्ञ और आनंदमय है। आनंद बाहर से नहीं आता।


हर एक जीवित प्राणी के प्रति दया रखो। घृणा से विनाश होता है।


व्यक्ति अपने विचारों से निर्मित एक प्राणी है, वह जो सोचता है वही बन जाता है।


जब तक किसी काम को किया नहीं जाता तब तक वह असंभव लगता है


थोडा सा अभ्यास बहुत सारे उपदेशों से बेहतर है।


पहले वो आप पर ध्यान नहीं देंगे, फिर वो आप पर हँसेंगे, फिर वो आप से लड़ेंगे, और तब आप जीत जायेंगे।


जब तक गलती करने की स्वतंत्रता ना हो तब तक स्वतंत्रता का कोई अर्थ नहीं है.


ख़ुशी तब मिलेगी जब आप जो सोचते हैं, जो कहते हैं और जो करते हैं, सामंजस्य में हों।


जहाँ प्रेम है वहां जीवन है।


बिना एकाग्र दिमाग के  आप महान कार्य नहीं कर सकते|


अच्छे अच्छे अनमोल वचन:

मेरा धर्म सत्य और अहिंसा पर आधारित है। सत्य मेरा भगवान है। अहिंसा उसे पाने का साधन।


आप आज जो करते हैं उसपर भविष्य निर्भर करता है।


भगवान का कोई धर्म नहीं है।


प्रेम दुनिया की सबसे बड़ी शक्ति है और फिर भी हम जिसकी कल्पना कर सकते हैं उसमे सबसे नम्र है।


हार मत मानो, हमेशा अगला मौका ज़रूर आता है।


जो तुम बोते हो वो तुम काटोगे जो मैं बोती हूँ वो मैं काटूंगी।


सत्य और तथ्य में बहुत बड़ा अंतर है। तथ्य सत्य को छिपा सकते हैं।


ज़िन्दगी इसे जीने वाले को प्यार करती है।


ज़िन्दगी को प्यार करने और उसके लिए लालची होने के बीच एक बहुत बारीक रेखा है।


उनमे से हर कोई किसी न किसी भेस में भगवान है.


यदि आप सौ लोगो को नहीं खिला सकते तो एक को ही खिलाइए।


शांति की शुरुआत मुस्कराहट से होती है।


महान कार्य को करने का एक ही तरीका है जो आप कर रहे हैं उसे पसंद करें |


आपके पास सिमित समय है उसे दूसरे की ज़िंदगी जीने में बेकार मत करो |


अगर आज का दिन आपकी ज़िंदगी का आखिरी दिन होगा तो क्या आप वही करोगे जो आप आज करने वाले हैं |