K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 23 January 2021

 चौथीपर्यंतच्या वर्गांचे भवितव्य हे पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांच्या प्रतिसादावर

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मत.


मुंबई / प्रतिनिधी : पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा येत्या २७ जानेवारीपासून सुरु होणार असून या वर्गांना किती प्रतिसाद मिळतो हे पाहून पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी दिली आहे. त्यामुळे पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळांचे भवितव्य आता पाचवी ते आठवीच्या शाळांवर अवलंबून आहे. 

    राज्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासून शाळा बंद होत्या मात्र आता नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. या वर्गांना विद्यार्थ्यांची संख्या  वाढतच आहे त्यामुळे राज्य शिक्षण विभागाकडून पाचवी ते आठविचे वर्ग सुरु करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. या वर्गांना मिळणारे प्रतिसाद पाहून पुढील काहीदिवसात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी यावेळी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होणार यामध्ये दुमत नाही.


No comments:

Post a Comment